केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशात कोरोना बरोबर देशवासियांना महागाईचा सामना करावा लागत आहे-जनआंदोलन खान्देश
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगांव(प्रतिनिधी)-कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.अनेकांचे रोजगार बुडाले आहे. नोकर्या गेल्या...