पुढारी हरविले आहे,शोध मोहीम सुरू
चाळीसगाव (प्रतिनिधी): आज दिनांक ३० रोजी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिळून वामन नगर चाळीसगाव येथील स्थानिकांना सोबत घेऊन निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे वामन नगर बोगद्याच्या काम नाही,गटारी ,पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन यांचे काम नाही ,फक्त पुढारी आलेत आश्वासन दिलीत पण काम मात्र झाले नाही आम्हाला असे वाटते पुढारी हरविले आहे त्यांना शोधून आठवण करून द्यावी असे निवेदन नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांना देण्यात आले,निवेदनात मनसे शहर संघटक अण्णा विसपुते, संग्रामसिंग शिंदे,बंटी पाटील मित्र मंडळ,वाल्मिक पाटील,उज्वल निकम,निलेश महाले,संतोष परदेशी,शाम सोनार,नावेद खान,अशोक शेठे,प्रकाश पवार,राजेश पाटील,प्रवीण जोशी,संदीप लांडगे,सोनू शाह,अरविंद सपकाळे,अल्ताफ खान,हेमंत देशमुख,दिनेश राजपूत,भावेश चौधरी,निखिल नागमोती,अनिल पंजे,यश देशमुख,कुणाल गवळी ,विपुल राजपूत,संतोष परदेशी,गणेश गवळी,जितेंद्र पगारे,दीपक बोडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत