आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल
Read Time1 Minute, 6 Second
दौंड(प्रतिनिधी):- गोपाळवाडी बायपास या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयी आमदार राहुल दादा कुल यांची दौंड नगरपरिषद दौंड नगरसेवक जिवराज पवार यांनी भेट घेऊन गावकऱ्यांसोबत निवेदन दिले. आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल सदर कामाकरिता आमदार कुल यानी 25 कोटी भूसंपादन सहित रस्त्यासाठी मिळवून दिले. बाधित शेतकरयांना जमिनीचा जास्तीतजास्त मोबदला मिळावा अशी मागणी केली व आभार मानले प्रसंगी बबन भाऊ लव्हे, अप्पा काळे, सुखदेव गिरमे, विनायक खताळ,बबन शेट सरनोत, प्रशांत मगर, व समस्त ग्रामस्त उपस्तिथ होते.