शिवभोजन पुन्हा सुरू होणार
Read Time1 Minute, 3 Second
मुंबई:-महाराष्ट्राची स्थिती पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवभोजन थाळी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शिवभोजनाची वेळ वाढवून 2 तासा ऐवजी 3 तासाची करण्यात आली आहे व क्षमता सुद्धा वाढवावी या मूळे याचा फायदा गोर गरिबांना व जी लोक संचार बंदी मूळे अडकून पडली आहे त्यांना नक्कीच होणार , राज्यभर शिवभोजन केंद्रे आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ३ तास आहे म्हटल्यावर तिकडे जाऊन गर्दी करणे, तिथे जेवायला गेल्यावर अंतर ठेऊन बसा की जेणेकरून एकमेकांचा संसर्ग होणार नाही आपलीं काळजी घ्या इतरांना त्रास होईल असे वागू नाका.